top of page

आता राज्यातील 'या' बँकेच्या ठेवीदारांना फक्त १५ हजार रुपयेच काढता येणार

Updated: Jul 22, 2022

रायगड सहकारी बँक लि. मुंबई या बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध आणले आहेत. या बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून फक्त १५ हजार रुपये काढता येणार आहेत. सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लागू असणार आहेत.

Want to read more?

Subscribe to mahanewsonline.com to keep reading this exclusive post.

bottom of page