top of page
Writer's pictureMahannewsonline

रोहितची हॅटट्रिक अन् विराट कोहली ट्रोल; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

कोलकाता :रोहीत शर्मा अन् हॅटट्रिक; .हो हॅटट्रिकच ...आश्चर्य वाटून घेऊ नका,..ती पण एकदा नाहीतर दोनवेळा ... न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामना जिंकून रोहित शर्माने विजयाची तर हॅटट्रिक केलीच. त्याचबरोबर नाणेफेक जिंकण्याची हॅटट्रिक केली आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने पहिल्या तीन सामन्यांमध्ये नाणेफेक गमावली होती. याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला होता.

रोहित शर्माची टी-20 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्याने तीन सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे, आणि या तिन्ही सामन्यांमध्ये त्याने नाणेफेक जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका ३-० ने जिंकली. या मालिका विजयानंतर विराट कोहली सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला असून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे,



पाहुयात काही मीम्स...




bottom of page